गोजिरी


_____________


चित्रपाट : गोजिरी (२००७)
निर्देशक : मानसी मेनहेनद्रे

_______________


Tatya - Arun Nalawade lives a middle-class lifestyle in a small village of the Konkon Maharashtra, along with his daughters, Gojiri - Madhura Velankar and mentally challenged Suha. On Suha's birthday, while picking mangoes, Gojiri falls down the tree, hurts her head, and is hospitalized. Because of the accident Gojiri damages her temporal lobe and as a result the contact between her short and long term memory has been lost, so she can only remember what occurred the day before, and will virtually re-live her life as 'groundhog' days. One fine day Shikarerao - Sunil Barve comes to this village and falls in love with Gojiri and would like to marry her. He finds Gojiri receptive and even proposes to her through Nanu - Abhijeet Chavan, his real estate agent, who is attempting to sell Shikare rao's 'haunted' property. Nanu tells him the truth about Gojiri, but he is smitten and is unable to let go. Watch what happens when Shikarerao persists in wooing Gojiri, is beaten by angry youth, and then reprimanded by the village elders/Panchayat for insulting and molesting Gojiri, and the impact this will have on him, Tatya and Gojiri herself?

मी मन आणि द्रुव


____________


 निर्देशक : आदिती देशपांडे

_____________

Ranjeet (Mahendra Agashe) is a hard working journalist and is married to Mann (Ketaki Thatte), his childhood sweet heart. Ranjeet is a complete family man, loves his wife and has a son named Dhruv (Dhruv Pendse). Trouble brews in their family, when Mann decides to take up a career and with the influence of her friend (Smita Tambe) takes up a job in Bangalore, away from her husband and child. Ranjeet is shattered by his wife's choice but his focus on writing makes him a successful writer. But will Mann return to her husband and son? Will the family tension lead to a divorce? Can their marriage be saved for the sake of their son?

उसना नवरा


_______________

वार्‍याने हलते रान


_____________


वार्‍याने हलते रान
तुझे सूनसान
हृदय गहिवरले
गायीचे डोळे करून उभे कि
सांज निळाईतले

डोळ्यात शीण
हातात  वीण
देहात फुलाच्या वेगी
अंधार चुकवा म्हणून
निघे बैरागी

वाळूत पाय
सजतेस काय
लातंध समुद्र काठी
चरणतला हरवला गंध
तीझुं कि ओठी ?

शून्यात गर्गरे झाड
तशी ओढाळ
दिव्यांची नगरी
वृक्षात तिथीचा चांद
तुझा कि वैरी
_______________

गीत : ग्रेस
संगीत :  पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर :  पं. हृदयनाथ मंगेशकर

सुचवाल का ह्या कोकिळा ?

______________


कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाउ नका, खुलवू नको आपुला गळा

आधीच संध्याकाळचा बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
फार पूर्वीच दिला तो श्वास साहून वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जारासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी नीजेची पावले
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली
_________________

गीत : आ. रा. देशपांडे "अनिल"
संगीत : यशवंत देव
स्वर : पंडित वसंत्राओ देशपांडे

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

________________


राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?

कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे

गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची
आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे
वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे
_________________

गीत : वा. रा. कांत
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : पंडित वसंतराव देशपांडे

स्वर आले दुरुनी


___________


स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्याचे
आकाश फिकटल्या तार्यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितागुजाही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्धयानी

विरहार्त मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
खाली फुंकर हललेच कुणी

पडसाद कसा आला न काळे
अवसेत कधी  का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी ?
_________________

गीत : यशवंत देव
संगीत : प्रभाकर जोग
स्वर : सुधीर फडके

ये बातें झुटि बातें हैं


___________


ये बातें झुटि बातें हैं
ये लोगों ने फैलाई हैं

तुम इंशजी का नाम ना लो
क्या इंशजी सौदाई हैं
ये बातें झुटि बातें हैं
ये लोगों ने फैलाई हैं
ये बातें, ये बातें

है लाखों रोग ज़माने में
क्यों इश्क़ है रुसवा बेचारा
हैं और भी वजे वहशत की
इंसान को रखती दुखियारा
हन बेकल बेकल रहता है
वो प्रीत में जिस ने दिल हरा
पर शाम से लेकर सुबो तलाक़
यून कौन फिरे है आवारा
ये बातें झुटि बातें हैं
ये लोगों ने फैलाई हैं
ये बातें, ये बातें

गर इश्क़ किया है तब क्या है
क्यों शाद नहीं आबाद नहीं
जो जाम लिए बिन चल ना सके
ये ऐसी भी उस्ताद नहीं
फाइंड मोरे लिरिक्स अट ववव.स्वीत्सल्यरीक्स.कॉम
ये बात तो तुम भी मानो गे
वो कैस नहीं फरहाद नहीं
क्या हिजर का दारू मुश्किल है
क्या फास्ल मुस्ते याद नहीं
ये बातें झुटि बातें हैं
ये लोगों ने फैलाई हैं
ये बातें, ये बातें

जो हम से कहो हम करते हैं
क्या इंशा को समझना है
उस लड़की से भी कहलेंगे
गो अब कुच्छ और ज़माना है
या छ्चोड़ें या तकमील करें
ये इश्क़ है या अफ़साना है
ये कैसा गोरख धनदा है
ये कैसा तानाबाना है
ये बातें झुटि बातें हैं
ये लोगों ने फैलाई हैं

तुम इंशजी का नाम ना लो
क्या इंशजी सौदाई हैं
ये बातें झुटि बातें हैं
ये लोगों ने फैलाई हैं
ये बातें, ये बातें
ये बातें, ये बातें
______________

फनकार/मौसीकार : गुलाम अली

दिल की बात लबों पर लाकर


______________


दिल की बात लबों तक लाकर अब तक दुख सहते हैं
हम ने सुना था इस बस्ती में दिल वाले भी रहते हैं

बीत गया सावन का महीना मौसम ने नज़रें बदली
लेकिन इन प्यासी आँखों में अब तक आसू बहते हैं

एक ह्यूम आवारा केहेना कोई बड़ा इल्ज़ाम नही
दुनिया वाले दिल वालों को और बहूत कुछ कहते हैं

जिसकी खतीर शहर भी चोरदा जिसके लिए बदनाम हुए
आज वोही हुंसे बेगाने बेगाने से रहते हैं

वो जो अभी रहगीज़ार से चक-ए-ग़रेबान गुज़रा था
उस आवारा दीवाने को "जालीब जालीब कहते हैं
_________________

शायर : हबीब ज़ालीब
फनकार/मौसीकार : गुलाम अली

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस


____________

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे  घेऊन ठेवून मग थोडे निघाला दिवस
थोडे घेऊन ठेवून  पुढे  निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस

असे  मुख मावळतीचे उदास उदास
तसा गार वारा वाहे जसा खोल श्वास
असे  मुख मावळतीचे उदास उदास
तसा गार वारा वाहे जसा खोल श्वास श्वास
दूरच्या दिव्यांना देत निघाला दिवस
श्वास दूरच्या दिव्यांना देत निघाला दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस

विझवूनी  दिवसाचा दीप पेटवून रात
पडे देह अवनीचा या तमाच्या कुशीत
विझवूनी दिवसाचा दीप पेटवून रात
पडे देह अवनीचा या तमाच्या कुशीत
थोडा अधिरसा श्वास थोडा दिलासा दिवस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस

आता गाऊ द्यावे गाणे जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने पहाटे पहाटे
आता गाऊ द्यावे गाणे जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने पहाटे पहाटे
गावं मन नाव ज्याचे त्याची ढासळती वेस
गावं मन नाव ज्याचे त्याची ढासळती वेस
घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
थोडे घेऊन ठेवून पुढे  मग निघाला दिवस

घेत निरोप नभाचा मग निघाला दिवस
___________________

गीत : शैलेश रानडे
स्वर / संगीत : डॉ. सलील कुलकर्णी

ज्ञानीयांचे ध्येय


_________________


ज्ञानीयांचे ध्येय
पुंडलीकाचे प्रिय सुखवस्तू
ते हे संचरण उभे विठेवरी
पाहा भीमातीरी विठ्ठालरूप || धृ ||

जे तपसवीयांचे तप, जे जपकांचे जाप्य
योगियांचे गौप्य परमधाम
जे तेजकांचे तेज, जे गुरूमंत्रांचे गूज
पूजकांचे पुज्य कुलदयवत || १ ||

जे जीवनात जिबवीते, पवनाते नीववीते
जे भक्तांचे उगवीते मायाजाळ
नामा म्हणे ते सुखाची आयाते
जोडले पुंडलिकते भाग्यायोगे || २ ||
________________

गीत : संत नामदेव
स्वर / संगीत : सलील कुलकर्णी